Posts

Showing posts from February, 2019
पांच नाग राजांचे राष्ट्र म्हणजे अखंड हिंदुस्थान ! वासुकी ,मंदार ,अनंत ,तक्षक ,शेष हे ते पांच नाग राज ! अखंड हिंदुस्थानात पांच नाग राजांचे राज्य होते ते म्हणजे दक्षिण हिंदुस्थानात वासुकी नाग , मध्य हिंदुस्थनांत नाग मंदार , जम्मू - काश्मीर -लद्धाक मध्ये अनंत नाग , त्या वर आजच्या अफगाणिस्थान , पाकिस्तान सकट प्रदेशावर तक्षक नाग आणि हिमालयात शेष नाग ! भगवान शिव , राम , कृष्ण , बुद्ध , महावीर हे सर्व नागवंशी ! काश्मीर सकट सर्व हिंदुस्थानात जी अशांती आहे त्याला कारण विदेशी वैदिक ब्राह्मिन धर्मी लोकांची घुसपेठ होय ! अखंड हिंदुस्थान निर्माण करणे हे नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट चे ध्येय आहे ! नेटविस्ट डी डी राऊत , अध्यक्ष , नेटिव्ह रुल मोव्हमेन्ट
डोळस प्रेमाचा दिवस वेलांटीने डे ! आज वेलांटीने डे आहे , पण यास आम्ही डोळस प्रेमाचा दिवस असे म्हणतो . एरवी प्रेम अंधा होता है , कानून अंधा होता है , सरकार बहरी , अंधि होती है , अंधे मोदी भक्त असे आपण नेहमीच वाचत असतो प्रेम असावं पण ते अंध नसावं , डोळस असावं असे आजच्या वेलेन्टाईन दिनी सांगावेसे वाटते ! याची गरज तर राजकीय विचार च्या प्रेमाला फारच असते . एरवी देश रसातळाला गेलाच म्हणून समजा . आज तसेच झालेले दिसून येत आहे , गोमूत्र , गाई माता , गो शेण , गोभक्त , गोरख धंदा याच्या प्रेमात देश आकंठ  बुडालेला दिसत आहे . लोकशाही चा स्तंभ म्हणून जो ओळखला जातो तो मीडिया तर मोदी , बीजेपी , आर एस एस च्या अंध प्रेमात पडलेला दिसतो तीच स्थिती सी ए जी , कोर्ट , इलेक्शन कमिशन ची दिसते . गोडसे प्रेम उतू चालले आहे , गांधींच्या फोटो वर गोळी झाळली  जात आहे आता याला काय म्हणावे ? नेटिविस्ट डी डी राऊत , अध्यक्ष नेटिव्ह रुल  मोव्हमेन्ट #नेटीव्हीसम 
रात आंधळे ! रात आंधळे असे लोक असतात ज्यांना सूर्य मावळला कि काही दिसत नाही . तसेच काही समाजाचे असते . एकदा कर्तृत्ववान महापुरुष त्या समजातून निर्माण झाला असेल आणि त्याने आपले विचार त्याच्या अनेक पुस्तकात लिहले असतील , भाषणातून , सभेतून मांडले असतील , खूप मोठे कार्य केले असतील तर ती व्यक्ती त्या समाज साठी जणू सूर्य आहे असेच होते . हे स्वाभाविक आहे त्या महापुरुषाचे कार्य लोकोत्तर असेल तर त्याच्या मृत्यू नंतर त्या समाजात फार मोठी पोकळी निर्माण होते , क्षणो क्षणी त्या महापुरुषाने अमुक वेळी काय म्हटले ते त्याच्या लिहलेल्या  पुस्तकातून, लिखाणातून , भाषणातून उतारे देऊन सांगितले जाते पण हे जग , वेळ काळ बदलत असते त्या वेळी महापुरुषाने मांडले विचार जसेच्या तसेच तुमच्या समश्येवर लागू पडतील असे होत नाही तेव्हा या मध्ये गतिशीलता आणि समय   सूचकता  हे तंत्र वापरले नाही तर त्या समाजाची अवस्था  रात आंधळ्या व्यक्ती सारखी होते आणि मग आपण काय करावे हे सुचत नाही . व्यक्ती च्या विचारात मरणोत्तर कोणालाही बदल करता येत नाही कारण ते विचार त्या व्यक्तीचे असतात मग ते राजकीय विचार असोत , ...
Image
आरपीआय , बीएसपी , नेटिव पीपल्स पार्टी के वैचारिक मत भिन्नता को समझे ! आरपीआइ स्थापना सन १९५६ , बीएसपी स्थापना सन १९८४ , नेटिव्ह पीपल्स पार्टी स्थापना सन १९९३ , भारिप स्तापना सन १९९९ आरपीआई विभाजन के बाद . बीएसपी , भारिप दोनो आरपीआय से निर्मित जिसकी विचारसरणी आंबेडकरवाद , फुले - आंबेडकर - शाहू - पेरियार वाद रहा है . आरपीआय के कूच धडे केवल बुद्ध - आंबेडकर के विचार माननेका आग्रह करते है ! अम्बेडकरी विचार में विदेशी ब्राह्मण भी उनके सभी काम में इनके साथ लिए जाते है। ब्रह्मिणवाद का विरोध करो , ब्राह्मण का नहीं यह इनका विचार रहा है। बहिष्कृत समाज अर्थात सेदुलकास्ट से शुरू हुवा कार्य बाबासाहेब अम्बेडकरजी के महानिर्वाण तक १४-१५ प्रतिशत एस सी से बढ़कर ८५ प्रतिशत कांशीरामजी के फॉर्मूले से होता हुवा शतप्रतिशत अर्थात सर्वजन यानि विदेशी ब्राह्मण सह १०० प्रतिशत तक पहुंच गया है ! सामाजिक पिछड़ा पन से अब आर्थिक पिछड़ा पन को मानते हुवे वे अब सवर्ण गरीब आरक्षण १० प्रतिशत का समर्थन करते है। आरपीआय के पहले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो सामाजिक , राजकीय कार्य करते रहे है उसमे ...